दर्जेदार विद्यार्थी घडवणे ही नैतिक जबाबदारी – डॉ. अशोक वुईके

चंद्रपूर जिल्हा परिषदेत आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम, सामाजिक जाणिवा…

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मे ला सुरू; घाट बायपासमुळे ३० मिनिटे वेळ बचत

मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांना मोठा दिलासा देणारा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला असून १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री…

धाराशिवमध्ये ‘युनिसेफ’चा लिंग समभाव उपक्रम; १८ हजार विद्यार्थ्यांमध्ये बदलाची नवी सुरुवात

धाराशिव जिल्ह्यात खेळ, संवाद आणि सहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लिंग समभावाची जाणीव निर्माण करणारा उपक्रम प्रभावी ठरत असून ग्रामीण भागातील मुलींच्या विचारसरणीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने UNICEF…

बसथांब्यांवर बसेस थांबणे बंधनकारक; नागपूरमध्ये ‘राजमाता जिजाऊ’च्या २४ नव्या बसेस दाखल

राज्य परिवहन सेवेतील शिस्त आणि प्रवासी सुविधांवर भर देत ज्या ठिकाणी बसथांबे आहेत, तेथे बसेस नियमित थांबल्या पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर विभागात नव्याने दाखल…

आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश; उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालयापर्यंत सेवा मजबूत होणार

राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत कार्यरत सर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य…

१३०वी घटनादुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा महाराष्ट्र दौरा; विविध राज्यांचे मत जाणून घेण्यास सुरुवात

संविधान (१३०वी दुरुस्ती) विधेयक २०२५सह महत्त्वाच्या तीन विधेयकांवर व्यापक सल्लामसलत सुरू असून विविध राज्ये आणि कायदा तज्ज्ञांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षा अपराजिता सारंगी…

‘जनगणना २०२७’साठी राज्यात जनजागृती मोहीम; पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया

देशातील महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियांपैकी एक असलेल्या जनगणना २०२७ला गती देण्यासाठी राज्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जनगणना 2027 ही जनगणना यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने नागरिकांचा सक्रिय…

डिजिटल व एआय आधारित सेवांकडे वाटचाल; नागरिकांना जलद-पारदर्शक सेवा देण्यावर भर – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक शासकीय सेवा देण्यासाठी डिजिटल समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले. द्वितीय सेवा हक्क दिनानिमित्त…

मुंबईत ‘जिल्हा युवा पुरस्कार’ १ मे रोजी; समाजोपयोगी कार्य करणाऱ्या युवकांचा होणार सन्मान

मुंबई : समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव करण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात ‘जिल्हा युवा पुरस्कार’ १ मे महाराष्ट्र दिन निमित्त प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब…

धुळेतील AI आधारित ‘ई-सुविधा’ पोर्टलचे लोकार्पण; प्रशासन होणार अधिक पारदर्शक

धुळे जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘ई-सुविधा’ पोर्टलचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिरपूर येथे पार पडले. या उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनाचा कारभार अधिक वेगवान, पारदर्शक आणि…