दर्जेदार विद्यार्थी घडवणे ही नैतिक जबाबदारी – डॉ. अशोक वुईके
चंद्रपूर जिल्हा परिषदेत आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात पालकमंत्री डॉ. अशोक…
मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मे ला सुरू; घाट बायपासमुळे ३० मिनिटे वेळ बचत
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांना मोठा दिलासा देणारा ‘मिसिंग लिंक’…
धाराशिवमध्ये ‘युनिसेफ’चा लिंग समभाव उपक्रम; १८ हजार विद्यार्थ्यांमध्ये बदलाची नवी सुरुवात
धाराशिव जिल्ह्यात खेळ, संवाद आणि सहभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लिंग समभावाची जाणीव निर्माण…
बसथांब्यांवर बसेस थांबणे बंधनकारक; नागपूरमध्ये ‘राजमाता जिजाऊ’च्या २४ नव्या बसेस दाखल
राज्य परिवहन सेवेतील शिस्त आणि प्रवासी सुविधांवर भर देत ज्या ठिकाणी बसथांबे…
आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश; उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालयापर्यंत सेवा मजबूत होणार
राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत…
१३०वी घटनादुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा महाराष्ट्र दौरा; विविध राज्यांचे मत जाणून घेण्यास सुरुवात
संविधान (१३०वी दुरुस्ती) विधेयक २०२५सह महत्त्वाच्या तीन विधेयकांवर व्यापक सल्लामसलत सुरू असून…
मुंबईत ‘जिल्हा युवा पुरस्कार’ १ मे रोजी; समाजोपयोगी कार्य करणाऱ्या युवकांचा होणार सन्मान
मुंबई : समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव करण्यासाठी मुंबई…
देशाच्या प्रगतीत विधि शिक्षणाची भूमिका निर्णायक – जिष्णु देव वर्मा
मुंबईत आयोजित १५ व्या वार्षिक ‘लीगल इरा इंडियन लीगल अवॉर्ड्स’ समारंभात राज्यपाल…
हॉटेल मेन्यूत ‘पनीर’ की ‘चीज ॲनालॉग’ स्पष्ट करणे बंधनकारक – मंत्री नरहरी झिरवाळ
राज्यात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील पनीर पदार्थांबाबत पारदर्शकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला…
नदीजोड प्रकल्पातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार – देवेंद्र फडणवीस; त्र्यंबकेश्वरातून ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेला प्रारंभ
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’चा मुख्यमंत्री…
